परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, February 3, 2019

माणसाने आपल्या विचारांशी आणि आचारांशी ठाम रहावे.


*जो प्रामाणिक राहतो, त्याची किंमत लोकांना कळत नाही, जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरविण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात, परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, आपले विचार जरी आज पटत नसले, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही, आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन, आपल्याला किंमत राहत नाही, लबाडी एक आखुड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते, म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम रहावे**

No comments:

Post a Comment

****